

महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..
“पप्पा! तुम्ही कलेक्टर झालात का?” – हा प्रश्न साधनाने रागाने नव्हे, तर असहायतेने विचारला होता. हा एका मुलीचा आक्रोश होता – जिथे तिच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं जड झालं होतं. तिने वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी नाकारली, पण त्याच्या बदल्यात तिला माफही केलं नाही गेलं. हे एका पिढीच्या संवेदनशीलतेला न समजून घेतलेल्या पिढीचं भीषण उत्तर होतं. ही…

शाळेच्या प्रयोगशाळेत भाषेच्या गोंधळाचा भुसा!
डोक्यात भुसा किंवा हवा भरली की माणसाला अनेक गोष्टींबद्दल अनाठायी कुतूहल निर्माण होतं.आणि मग त्या कुतूहलाच्या भरात तो माणूस काही अफलातून प्रयोग करू लागतो.मुळात ही गोष्ट थोडी मानसशास्त्रीय असली तरी फार खोलात न शिरता आपण एका साध्या निरीक्षणाकडे वळूया —म्हणजेच एखाद्या मंत्र्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली, की त्याचा पहिला प्रयोग नेमका “विद्यार्थ्यांवर” का होतो?शाळा मग…

विमा विक्रीतून ग्राहक-कर्मचाऱ्यांचा होतोय छळ! बँकांचा भलताच खेळ
भारतातील बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सामान्य माणसाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या विकासासाठी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बँकांना विमा उत्पादनांच्या विक्रीची परवानगी दिल्याने बँकिंग व्यवस्थेचे मूळ उद्दिष्टच भरकटत आहे. विमा कंपन्यांचे जाळे बँकांमार्फत पसरले असून, यामुळे केवळ ग्राहकांचे शोषणच होत नाही, तर बँक कर्मचाऱ्यांवरही अवास्तव दबाव येत आहे. बँकांनी…

११ लाख अडकले, आणि वडिलांनी प्राण सोडले – मल्टीस्टेट बँकांची विश्वासघातकी यंत्रणा का?
बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक हृदयद्रावक घटना महाराष्ट्राच्या वित्तीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकते. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर साठवलेली ११ लाख रुपये खासगी मल्टीस्टेट बँकेत अडकली, आणि निराश, हतबल झालेल्या वडिलांनी बँकेच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केवळ एक आत्महत्या नाही, तर आर्थिक व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि नियमनाच्या अभावामुळे घडलेला ‘संस्थात्मक खून’ आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या…

न्युयोर्कच्या शाळेतून थेट आटपाडीच्या जि.प.शाळेत प्रवेश घेणारा विहान आहे तरी कोण ?
अनेक पालक आपल्या मुलांना परदेशातील आधुनिक, नामवंत शाळांमध्ये घालून ‘सर्वोत्तम भविष्य’ घडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र शिक्षण म्हणजे फक्त इंग्रजी माध्यम, स्मार्ट क्लासरूम किंवा इंटरनॅशनल बोर्ड इतकंच नसून त्यामागे असतो विचार, संस्कार, आणि भाषेचं मुळांशी नातं. हे नातं जोडण्यासाठीच न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका आईवडिलांनी असं पाऊल उचललं की जे आजच्या काळात अपवाद ठरेल – त्यांनी आपल्या…

एकटा बच्चू सरकारवर भारी! पण त्याने नेमकं काय कमावलं…?
शिवरायांची परंपरा अन शंभूराजांचं वारसत्त्व – आंदोलनाचा नवा अध्याय! आज महाराष्ट्राच्या मातीत एक नव्या लढ्याची, नव्या झुंजीची साक्ष घडते आहे. जनतेच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी, बेरोजगार तरुणांच्या न्यायासाठी बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. हे आंदोलन केवळ एक राजकीय उपोषण नाही, ही हाक आहे त्या विसरलेल्या आश्वासनांना – जी सरकारने निवडणुकीआधी दिली आणि आता कचऱ्याच्या पेटीत टाकली…

अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न – खरंच का? की फसवणूक?
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः “अनाथ आश्रमातील मुलींचे लग्न लावून दिले जात आहे”, “फक्त प्रवेश गेट पाससाठी पैसे द्या” किंवा “कोणतीही चौकशी न करता लगेच स्थळ मिळवा” अशा प्रकारचे संदेश आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पाहायला मिळतात. हे संदेश पाहून अनेक लोक भावनेच्या भरात, सहानुभूतीच्या…

ऑटो युनियनने मेसेज फिरविला,अन… : गजानन धामणे
ऑटो युनियनने मेसेज फिरविला, अन… 👉 शनिवारी मला हॉस्पिटलच्या कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. वाशिम वरून कोल्हापूर – नागपूर या रेल्वेने सकाळी 5.30 वाजताच प्रवास सुरू केला.सकाळी 10.30 वाजता ट्रेन वर्धा येथे पोहोचली.शनिवारचा दिवस आणि ओपीडी लवकरच बंद होत असल्यामुळे घाईघाईने स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालता ऑटो पकडला. आम्हाला सावंगी मेघे येथील धर्मादाय रुग्णालय…

आरक्षण बंद! सरकारी सिनेमे सुरु!! पटतंय का पहा!
✍ गजानन खंदारे रिसोड पुण्यश्लोक अहिल्याबाई – महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा गौरव, ज्ञान, न्याय आणि आदर्शाचं प्रतीक. त्यांच्यावर सिनेमा बनतो, आणि सरकार तो टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा करते. खरोखर, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने ही एक स्तुत्य गोष्ट! आठवडाभरापूर्वीच ‘छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ शेलार मामांनी जाहीर केला. निर्णय चांगला वाटला, पण इतक्या झपाट्याने, इतक्या फिल्मी पद्धतीने…

प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा!
सध्याच्या स्थितीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टीतून लग्नाच्या निमित्ताने सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दिसून येते आहे. लग्न हा एक ट्रेंड बनलाय, फॉलो केला नाही तर आपण खूप मागासलेले आहे असा समज होतो आहे.लग्नाच्या भरल्या मांडवात स्क्रीनवर प्री-वेडिंगचा गाला वरील मुका नकळत ओठावर जातो.तेव्हा यातून सामाजिक सभ्यतेच्या नेमक्या कुठल्या जाणीवा समृद्ध होतात?हल्ली असा प्रश्न कोणालाच पडत नाही.याच मानसिकतेतुन पारंपरिक…